मंगळवार, २६ मे, २००९

बर्थ ऑफ़ आर्वतन..

त्याचे दुख काय बरे असावे याचा विचार जेव्हा मी केला तेव्हा मला जे विचार आले त्याचे प्रतिबिम्ब या कवितेत आपसुकच आले । त्या व्यक्तित मला श्रीकृष्णावर निरपेक्षपने प्रेम करणारी मीराबाई दिसली, जीने खुप दुःख सोसून सुध्दा भगावंतावर्ची आपली श्रधा तसुभरही ढळू दिली नाही । हे प्रेम ,ही निष्ठा हे कमिटमेंट सर्व काही अनाकलनियच होते । ही कविता म्हनजे मिराबाईचे विचारच आर्वतनाच्या रुपाने माडण्याचा एक प्रयत्न होता । ही कविता आनेकाना आपले दुख असावे आसे वटन्याचे कारन म्हणजे यात आसलेली आर्जव असावी असे मला वाटते । मात्र या कवितेत दुःखाबरोबच एक आशावादही आहे । पुन्हा परत जन्मंण्याचा आणि त्याहीपेक्षा मोठा विचार म्हनजे समर्पनाचा ....

शनिवार, २ मे, २००९

निरूपण -आर्वतन

माझ्या आवर्तन या कविते विषयी मला वाचकांच्या प्रतिक्रया मिळाल्या। खुप वाचकाना ही कविता म्हणजे ब्रेक अप थॉट वाटला॥ सेलिब्रेशन ऑफ़ ज़ाँय मधे एवढे दुख का , आसेही काहिना वाटले त्याचासाठी हे निरूपण ।


ह्या कवितेचा जन्म झाला तो एका दुखातुनच। पुण्याला जंगली महाराजांच्या मंदिरात मला ही कविता सुचली । एक दिवस संध्याकाळी मी जंगली महाराजानच्या मंदिरात बसलो होतो । तेव्हा कुणीतरी एक भक्त मंदिरात आला । बाहेरुनच त्याने हात जोडले आणि तो रडायला लागला । तसाच रडत तो मंदिरात गेला आणि महाराजांच्या समाधीवर डोके ठेवून आपल्या आश्रुना त्याने वाट मोकळी करून दिली । थोड्या वेळानंतर तो आला तेव्हा तो खुप शांत होता। आगदी शांत समुद्रासारखा ....त्याला आसे कोणते दुख होते ज्याने तो इतका धाय मोकलून रडला आसवा याचा विचार करायला जेव्हा मी सुरवात केली तेव्हा त्याचे जे उत्तर मला मिळाले ते म्हणजे ही कविता...

सोमवार, २६ जानेवारी, २००९

आर्वतन

तुझ माझ नात चिरंतन टिकाव ,अशीच माझी इच्छां होती
तुझ्या जगात मात्र प्रतेक गोष्टीला एक्सपायरी डेट होती ..
तुला कस सांगू ,तुझ्यासाठी मी किती बेचैन होवून जगतोय ..
तुला निर्विकार बघून मात्र, आतल्या आत जळतोय
आता भावनांच्या लाटा मला स्वस्थ बसू देत नाहीत ,
ही अस्वस्तता, हे हरवन आता नित्याचच झालय...
माझ्यातल्या अनु -रेनुंना थोपवन, मला आता अशक्य झालय ...
विरह , दुरावा आणि अंत ...
या वेदना मी स्विकारल्याय...
मात्र माझ्या अंताआधी...
ऐशील ऐकदाच ,मला मुक्ति देन्यासाठी...
कारण,
आता मलाही तुज्याचसाठी संपायचय...
पुन्हा नविन जन्म घेण्यासाठी .....

रविवार, ११ जानेवारी, २००९

नो रिग्रेट्स - ५

मित्रहो, शेवटी 'नो रिग्रेट्स' ही रिग्रेट्स त्यागनारी भावना आहे जी आपल्याला एका स्टेबल व्यक्तित्वापर्यंन्त घेवून जाते । आणि रिग्रेट्स सुध्दा आपल्यात आमूलाग्र बदल घडवू शकते । आगदी पुराण कथेतील दरोडेखोर वाल्याकोळया प्रमाने..ज्याचा पुढे " महर्षि वाल्मिक ॠषि" झाले। मात्र हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की या रिग्रेट्सच्या नकारात्मक परिनामानाची आपल्याला बाधा न होता त्याचे सकारात्मक परिनामच आपल्या व्यक्तित्वाचा भाग होईल व जे खरया आर्थाने आपल्याला एका स्टेबल व्यक्तित्वापर्यंत घेवून जाईल । आपले आयुष्य जगत आसताना आपण आपल्या निर्णयांची पूर्ण जबाबदारी घेतल्याने त्याचा होणार्या सर्व बरया आणि वाईट परिणामांची जबाबदारी घेतल्याने आपण निर्भय होतो , आणि खरया आर्थाने 'नो रिग्रेट्स ' ही स्थिति आपण आनुभवत आसतो ।

नो रिग्रेट्स -४

या सर्व रिग्रेट्सच्या भावनांतुंन बाहेर पडण्याचा ऊपाय नक्कीच आहे । तो म्हणजे योग्य 'कृति' ... जिचा निर्णय सर्वस्वी तूम्हीच घेतला आसेल, ज्या निर्णयाने होणार्र्या सर्व परिणामांची जबाबदारी स्विकारन्याचीआपली तयारी आसेल ... ही जबबदारीच तुम्हाला तुमची निर्णय क्षमता परत मिळवुन देइन । मग जरी तुम्ही आसा निर्णय घेतला आसेल ज्यामुळे इतराना बरे वाटणार आसेल मात्र तुम्ही त्याची जबाबदारी घेतल्याने त्याच्या सर्व बरे आणि वाईट परिनामांना सामोरे जाण्याची आपली आपसुकच मानसिकता होते। मग हा निर्णय योग्य आहे का अयोग्य हे कसे ठरवावे ? खुप सोप्प आहे । जो निर्णय आपण घेणार आसतो त्याची सर्वात प्रथम प्रतिक्रिया ही आपले मनच आपल्याला देत आसते। मात्र यात कधी कधी होकर किवा नकार या दोघानमधुन नेमका कोणता पर्याय निवडावा हा प्रश्न आसतो । आश्या वेळी प्रत्यक्ष निर्णय देन्यापुर्वी कोंणतातरी एक निर्णय , होकरार्र्थी किवा नकारार्र्थी घेवून टाकावा । नंतर फक्त या निर्णयाने आपल्या कृतीवर काय परिणाम होतो ते बघावे । आपण जर तो निर्णय खरच मनापासून घेतला आसेल तर पश्यातापंची वेगवेगळी रुपे (राग ,मस्सर,आगतिकता ..... ) आपल्याला छळत नही । आणि आपण 'नो रिग्रेट्स' या स्टेट मधे आसतो। आणि आपण घेतलेला निर्णय योग्य आहे याचे हे प्रतिक आसते ।

नो रिग्रेयेट्स - ३

ही पश्याताप करण्याची सवय आपल्या मनात इतकी खोलवर रुजलेली आसते की ती आपल्या प्रत्येक निर्णयावर परिणाम करते । आपण नकाळत पने आपल्याच निर्णयावर शंका घेतो । आपण बरोबर की चुक हे सुध्दा आपण ठरवू शकत नाही। थोडक्यात आपण स्वताला वैचारिक गोंधळात टाकतो। आपण आपली निर्णय क्षमाताच गमावून बसतो ... मग या रिग्रेट्सच्या बैचेनीतुन बाहेर पडण्याचा काही उपाय आहे?

नो रिग्रीट्स -२

मनाला सतत टोचणी देनार्र्या या घटना आपल्याला सतत पश्यताप दग्ध बनवत आसतात, आणि हळूहळृ हा पश्याताप आपल्या आयुष्याचा आणि नंतर आपल्या स्वभावाचा जणू भागच बनुन जातो । हा पश्याताप मग प्रत्येक वेळी आपल्या कृतीतून व्यक्त व्हायला लागतो । ही कृति म्हणजे या पश्यातापाचेच वेगवेगळे भावः आसतात । ते कधी राग बनुन तर कधी निराशा, तिरस्कार , लोभ , हव्यास , मस्सर, तर कधी व्यसनांच्या रुपाने बाहेर पडतात । त्यासाठी कोणतीही साधी घटना सुध्दा पुरेशी ठरते , मग आपली बस लेट झाली आसो किवा कुणाच्या आपेकश्या पूर्ण करू शकलो नाही म्हणुन आसो , हा रिग्रेट्स आपल्या पचविलाच पुजलेला आसतो । किबहूना या पश्यातापांच्या वेगवेगळया भावांच्या रुपाने बाहेर पडून आपले जीवनच जणू झाकाळून टाकतात ।

नो रिग्रेट्स -१

आपण जेव्हा एकांतात आपल्या जीवनात घडलेल्या घटनांचा मागोवा घेत आसतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर नकळतपणे आयुष्यात घडलेल्या चांगल्या आणि दुखद घटनांचा जणू चित्रपटच उभा राहतो । या घट्नांपैकी काही क्षण हे जर वेगळ्या पध्दतीने घडले आसते किवा जगता आले आसते तर किती चांगले झाले आसते... आसे आपल्याला वाटते । या आश्या घटना आसतात ज्या मनाला सतत सलत आसतात ,ज्यांची बोचनी आपल्या मनाला सतत अस्वथ्थ करीत राहते । या आश्या आठवणी आसतात ज्या सतत आपला नकळतपणे पाठलाग करीत आसतात , आपल्याला भुतकाळात घेवून जात आसतात , ज्यांच्या बददल आल्याला सतत रिग्रेटस ( पश्यताप ) वाटत राहतो ।