रविवार, ११ जानेवारी, २००९

नो रिग्रेट्स - ५

मित्रहो, शेवटी 'नो रिग्रेट्स' ही रिग्रेट्स त्यागनारी भावना आहे जी आपल्याला एका स्टेबल व्यक्तित्वापर्यंन्त घेवून जाते । आणि रिग्रेट्स सुध्दा आपल्यात आमूलाग्र बदल घडवू शकते । आगदी पुराण कथेतील दरोडेखोर वाल्याकोळया प्रमाने..ज्याचा पुढे " महर्षि वाल्मिक ॠषि" झाले। मात्र हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की या रिग्रेट्सच्या नकारात्मक परिनामानाची आपल्याला बाधा न होता त्याचे सकारात्मक परिनामच आपल्या व्यक्तित्वाचा भाग होईल व जे खरया आर्थाने आपल्याला एका स्टेबल व्यक्तित्वापर्यंत घेवून जाईल । आपले आयुष्य जगत आसताना आपण आपल्या निर्णयांची पूर्ण जबाबदारी घेतल्याने त्याचा होणार्या सर्व बरया आणि वाईट परिणामांची जबाबदारी घेतल्याने आपण निर्भय होतो , आणि खरया आर्थाने 'नो रिग्रेट्स ' ही स्थिति आपण आनुभवत आसतो ।

1 टिप्पणी:

निनावी म्हणाले...

Kahi regrets ase astat ,ho kiva nahi asa nirnay ghene ashakya aste ,karan to nirnay ghenyasathi asnare ghatak (parameters) khup astat ashya weli ghongade bhijat theun ,no regrets awastha kalawarch sopwavi lagate,v ayushya regret karnyatach jate ,asha weli what about no regret ? Blog sahaj sanwadi watala mhanun ha pashn. Very nice !!!!!!!