मंगळवार, २६ मे, २००९

बर्थ ऑफ़ आर्वतन..

त्याचे दुख काय बरे असावे याचा विचार जेव्हा मी केला तेव्हा मला जे विचार आले त्याचे प्रतिबिम्ब या कवितेत आपसुकच आले । त्या व्यक्तित मला श्रीकृष्णावर निरपेक्षपने प्रेम करणारी मीराबाई दिसली, जीने खुप दुःख सोसून सुध्दा भगावंतावर्ची आपली श्रधा तसुभरही ढळू दिली नाही । हे प्रेम ,ही निष्ठा हे कमिटमेंट सर्व काही अनाकलनियच होते । ही कविता म्हनजे मिराबाईचे विचारच आर्वतनाच्या रुपाने माडण्याचा एक प्रयत्न होता । ही कविता आनेकाना आपले दुख असावे आसे वटन्याचे कारन म्हणजे यात आसलेली आर्जव असावी असे मला वाटते । मात्र या कवितेत दुःखाबरोबच एक आशावादही आहे । पुन्हा परत जन्मंण्याचा आणि त्याहीपेक्षा मोठा विचार म्हनजे समर्पनाचा ....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: